चांगली माणसं व जीवाभावाचे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले

*चांगली माणसं व जीवाभावाचे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे .*

*कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत आेवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...*
👬👬👬

        शुभ सकाळ

No comments:

Post a Comment