*चांगली माणसं व जीवाभावाचे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे .*
*कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत आेवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...*
👬👬👬
शुभ सकाळ
No comments:
Post a Comment