*एकदा एका शिष्याने गुरूला सांगितलं, महाराज, एका व्यक्तीने आपल्या आश्रमाला गाय दान दिलेली आहे. त्यावर गुरू म्हणाले, छान झालं. आपल्याला दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर, शिष्याने गुरूला सांगितलं, महाराज, ज्या व्यक्तीने गाय दान केली होती, तो ती परत घेऊन गेला. त्यावर गुरू म्हणाले, बरं झालं! शेण उचलण्याचा आपला त्रास वाचला.*
*जो कोणत्याही स्थितीत आनंदी असतो, त्याला कोणीच दु:खी करू शकत नाही. परिस्थिती बदलली की, मन:स्थिती बदला. शेवटी सुख-दु:ख हे मनाचेच बनवलेले आहेत.*
🌺🍀 शुभ प्रभात 🍀🌺
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
No comments:
Post a Comment