Old pearls positive messages

*"Impossible"*   को
गौर  से  देखो , वो खुद कहता है
*""I  m  Possible""*
बस, देखने का नजरिया बदल दो और नामुमकिन को मुमकिन करो।

"उदास होने के लिए उम्र पड़ी है,
"नज़र उठाओ सामने ज़िंदगी खड़ी है,


👉Be positive...Be Happy
           Believe in yourself
          Good Morning 

Ekdum bhari navara bayko comedy jokes

पहिला मित्र : काय रे... डोळा का सुजलाय..?

दुसरा मित्र : अरे  हिचा Birth Day होता काल...

पहिला मित्र : अभिनंदन वहिनींच.. पण डोळा का सुजला ते नाही कळलं....

दुसरा मित्र : तीच नाव कृती आहे..

पहिला मित्र : ते माहितीये रे... डोळा का सुजलाय ते तर सांग..

दुसरा मित्र : तिला काल केक आणला होता...

पहिला मित्र (रागाने) : पुढचं काय ते सांग..

दुसरा मित्र : केक वाल्याने *Happy Birth Day Kruti* च्या ऐवजी *Happy Birth Day Kutri* लिहिलं राव..😭😭😭

Comedy job interview questions answers

*Job Interview.

*OFFICER:- What is your name?*

*Manoj :-  M.P. sir*

*OFFICER:- In full please*

*Manoj :-  Manoj Pandey

*OFFICER:- Your father's name?*

*Manoj:-  M.P. sir*

*OFFICER:- What does that mean?*

*Manoj:-  Madan Pandey

*OFFICER:- Your native place?*

*Manoj:   M.P. sir*

*OFFICER:- What's that?*

*Manoj:-  Manipur Province*

*OFFICER:- What is your qualification?*

*Manoj:-  M.P.*

*OFFICER:- (angry) What is that?!!!*

*Manoj:-  Matric Pass*

*OFFICER:- So why do you need a job?*

*Manoj:-   It is because of M.P. sir*

*OFFICER:   Meaning?*

*Manoj:-  Money Problem*

*OFFICER:- Would you explain yourself and stop wasting my time? What's your  personality like?*

*Manoj:    MP sir.*

*OFFICER:   And what is that?*

*Manoj:-  Marvelous Personality*

*OFFICER:- I see... I will get back to you.*

*Manoj:-  Sir, how was M.P. sir?*

*OFFICER:- And what's that again?*

*Manoj:-   My Performance.*

*OFFICER:-  I think you have M.P.*

*Manoj:-   Meaning?*

*OFFICER:-  Mental Problem!!!*
                             

सुंदर कविता जगण्याचं सूत्र चुकतंय का

*जगण्याचं सूत्र चुकतंय का ?*
* * * * * * * * * * * * * * * * 

माणूस काही अहंकार 
सोडायला तयार नाही 
जगण्याचं " सूत्र " चुकतंय 
पण खोडायला तयार नाही 

भाऊ काय बहीण काय 
नुसता फापट पसारा 
कोण कोणाला विचारतय 
कुणालाही विचारा 

कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना
जगलात काय मेलात काय 
माया कुणाला येईना

संवेदनशीलता आता 
फारशी कुठं दिसत नाही 
बैठकीत किंवा ओसरीवर 
गप्पाची मैफिल बसत नाही 

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड 
यातच हल्ली माणसाचा 
होत आहे The End 

Luxury मधे लोळतांना 
फाटकं गाव नको वाटतं 
जवळचं नातं असलं तरी 
सांगायलाही नको वाटतं  

उच्च शिक्षित असूनही 
माणूस आज mad वाटतं 
इंटेरियर केलेल्या घरामधे 
लुगडं, धोतर odd वाटतं 

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय posh असतील 
पार्लर मधून आणल्या सारखे 
चिकणे चोपडे कसे दिसतील 

उन्हा तान्हात तळणारी 
माणसं काळी पडणारच 
गरीबिनं गांजल्यावर 
चेहऱ्याचा रंग उडणारच 

कुरूप ते नाहीत 
कुरूप तू झालास 
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास 

काळी असो गोरी असो 
माय ही माय असते 
बाप स्वतःला गाडून घेतो 
म्हणून तुझी मजा असते 

पात्र कितीही मोठं झालं 
तरी गंगेच मूळ विसरू नये 
सुख असो का दुःख असो 
आपल्या माणसाला विसरू नये 

दिसण्यावर प्रेम करू नकोस 
आपलं समजून जवळ घे 
एरव्ही नाही आलास तरी 
दिवाळीला तरी घरी ये 

कॉम्पुटरच्या भाषा खूप शिकलास 
माणसावर प्रेम करायचं शिक 
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 
दारोदार मागत फिरशील भीक 

दुसऱ्याचा  छळ करून 
तुम्ही सुखी होणार नाही 
पॅकेज कितीही मोठं असू द्या 
जगण्यात मजा येणार नाही 

जग जवळ करतांना 
आपली माणसं तोडू नका 
अमृताच्या घड्याला 
अविचाराने लाथाडू नका..!
*मी का बोलू?*
*मी का फोन करू?*

*मी का कमीपणा घेऊ?*
 *मी का नमते घेऊ?*

*मी का नेहमी समजून घ्यायचं?*
*मी काय कमी आहे का?"*

असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात
म्हणून , मी पणा सोडा व नाती जोडा !! ...
         🙏🙏🙏🙏🙏

मला Realtion टिकवायचे आहे

*कोणी तरी मला विचारले, की तू रोज सकाळी "शुभ सकाळ" करुण सगळ्यांची आठवण काढतोस, पण ते तुझी आठवण काढ़तात का...*?
*मी बोललो...*

*मला "Realtion👐" टिकवायचे आहे...* *"शर्यत"लावायची नाही..*
*"हमें सबके "दिलो💚" में रहना है "दिमाग😇" में नहीं"....*
 *💞शुभ सकाळ💞*

Suvichar माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं

☀ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*

☀ *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*

☀ *कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय* 
  
  🐾💎 *शुभ सकाळ*💎🐾      .     🌺🌺🌺🌺

एक सुंदर सुविचार-समस्या नाही असा "मनुष्य" नाही

एक सुंदर सुविचार

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,💐💐💐
          दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते.... 
कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."

💐💐शुभ सकाळ💐💐

What is Ego ? 100 बात की एक बात

*What is Ego ?*

*Somebody defines ego so beautifully...*

   *बस   इतनी   सी   बात* 
   *समंदर  को   खल   गई*
   *एक  काग़ज़  की   नाव* 
   *मुझपे  कैसे  चल  गई...*

Aarz kiya he..wah wah ...Sharab to khamkhah badanam he

Aarz hai.... 

*शराब* तो ख्वामखाह 
ही बदनाम है..

नज़र घुमा कर देख लो.. 
इस दुनिया में..

*शक्कर* से मरने वालों की तादाद बेशुमार हैं

यारो 2016 ख़त्म होने मे 2days ही बाकी है

यारो 2016 ख़त्म होने मे 2days ही बाकी है,
कोई गलती, गुस्ताख़ी, ख़ता हो गई हो तो...
-
-
-
-
-
-
-
-
-
.
.
.
-
मेरे से माफ़ी माँग लेना,
मैं आज अच्छे मूड में हूँ !! 
✋😝😛😄😛😝👊😊😊

अहिरानी आप्पा आणि स्त्रिया विशेष जोक

देवाने स्त्रियांना सुंदर बनवले,
घरातील काम करायची कला दिली,
चपळ, चंचल बनवले,
प्रेमाने भरलेले मन दिले,
.
.
.
आणि
.
.
.
तोंड देऊन....
.
बठ्ठा सत्यानाश करी टाका हो अाप्पा.😝😄😜😛
😂😂😂😂😂😂

Suvichar good morning messages

 कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. 
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात  गुलाम बनून राहतो.
💐म्हणून स्वतःची भाषा, 🌹स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा💐
 
🙏💐शुभ सकाळ💐🙏
तुमचा दिवस आनंदी जावो.

संत तुकाराम गाथा अभंग धार्मिक

🌺🍂🍃☘🍃🌺🍂🍃☘🍃🌺                
*🙏संत तुकाराम गाथा अभंग🙏*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*पाया झाला नारू ।*
 तेथे बांधला कापरु ॥१॥

*तेथे बिबव्याचे  काम।*
 अधमासी तो अधम ॥२॥

*रुसला गुलाम।*
 धनी करतो सलाम ॥३॥

*तेथे चाकराचे काम।*
अधमासी तो अधम ॥४॥

*देव्हाऱ्यावरी विंचू आला ।*  
देवपूजा नावडे त्याला ॥५॥

*तेथे पैजारेचे काम।*
 अधमासी तो अधम ॥६॥

*तुका म्हणे जाती।*
 जातीसाठी खाती माती ॥७॥

*👇मराठी भावार्थ*-

तुकाराम महाराज म्हणतात कि पायाला नारू झाला तर त्यावर कापूर बांधून काय उपयोग? तेथे बिबवा घातला तरच नारू बरा होईल.
घरचा नोकर रुसला तर धण्याचा इलाज चालत नाही.पण दुसरा नोकर त्याची समजूत काढू शकतो.
देव्हाऱ्यावर विंचू आला तर तो देवपूजेसाठी आला असे समजू नये.नांगी मारणे हा त्याचा स्वभाव आहे.त्याला माफ केले तरी तो नांगी मारणारच अशा वेळी चप्पल हातात मिळाली तरी चपलेने त्याला मारावे.देवाला चप्पल लागेल म्हणून विंचवाला सोडू नये. लोकं त्यांच्या जातीसाठी माती खात असतात म्हणून जशास तसे वागावे.
संत तुकाराम महाराज समाजातील विषमतेविरुद्ध लढा देत होते.तेव्हा काही लोकं महाराजांना म्हणाले असतील. की आपणासारख्या महाथोर साधुस अशी कठोर,तीव्र व मर्मभेदक शब्द शोभत नाहीत.
तुकारामांची त्याबद्दलची भावना अशी होती कि समाजाला झालेला रोग भयंकर आहे हा रोग समाजातील उच्च निचतेमुळे झालेला आहे. साध्या औषधाने हा रोग बरा होणार नाही.या सामाजिक जखमेवर तीव्र पद्धतीचा उपचार पाहिजे,त्यासाठी प्रभावी औषध वापरले पाहिजे.
विंचू देव्हाऱ्यावर गेला तर तो देवपूजेसाठी गेला असे समजू नये.विंचवाचा नांगी मारण्याचा गुणधर्म तो सोडणार नाही.अशावेळी हातात चप्पल आली तर,त्या चपलेने तो विंचू मारावा.
पाप लागणार नाही असे समर्पक उदा देऊन प्रभावी उपाय त्यांनी स्पष्ट केला आहे.
🍮🕯🍮🕯🍮🕯🍮🕯🍮🕯
*🙏🏻🌻🌹राम कृष्ण हरि🌹🌻🙏🏻*
🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿

जपानी जोडपे भांडत आसते व जोरजोरात बोलत असतात

जपानी जोडपे भांडत आसते व जोरजोरात बोलत असतात...
 
 नवरा: सुटाकी...

 बायको: कोवानीनी...

 नवरा: टोका अनजी रोडी रोमी होआ याको ...

बायको गुढग्यावर बसून : मिमी योआ नकोडींडा टिंकूजी...

 नवरा: ना मिआयू किना टिम कौजी...

 बायको:सू की किनी माटो...

 नवरा:सको टिटी यान्वी..
 .
 .
 .
 .

 बायको : 
 .
 .
 .
 .
 मम्म्म्म्म...तोचिकावा 
 .
 .
 .
 .
 .

 .
 .
 .
 .
 नवरा: येची कोबा नाटी...
 .
 .
 .
 .
 .
 .
 बायको : 
 .
 .
 .
 .
 .
 .

लोकांची हौस तर बघा,
समजत तर काही नाही, फक्त नवरा बायकोच भांडण  ह्या शब्दासाठी पूर्ण मेसेज वाचला...
 .
 सुधरा लेकांनो...😡
 😂😂😂😂😂
😜😝

Santa's veg comedy jokes with girl

In exam hall a girl to santa:
Mujhe bas is ans ki starting bata do baki main likh lungi.

SANTA ne dhyan se idhar-udhar dekha,fir dhire se bola:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"The"

Sunder msg काही राहिलं तर नाही ना


*काही राहिलं तर नाही ना !!!*

जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो... 
"काही राहिलं तर नाही ना?"

वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते 
"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?" 
ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला 
"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?"
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण "आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे"

लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते 
"दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?"
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. 
अश्रू लपवत लपवत बाप बोलला "ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार"

६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला  
"साहेब, काही राहिलं तर नाही ना?"
साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग "मागे काय राहणार" 

स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो 
"मित्रा, काही राहिलं तर नाही ना?"
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. 
त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला "काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील"

एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.

💐💐💐

31st husband wife special permission jokes

ढसा ढसा रडला एक मित्र  😭😭









































मी फक्त एवढच विचारलं..
*३१  डिसेंबरला  बायको  पार्टिला सोडणारेय  का*
🤔🤔🤔🤔

गाडी पुसायचे फडके चोर साले

हरवलेल ‬प्रेम एक वेळ‪ परत ‬मिळेल.. .....
 पण....
.
.
.
.
.
गाड़ी पुसायच फड़कं हरवलं की कधीच मिळत नाही....😂😂😂😂😜

Bewade mitra 31st Dec special daru party jokes

अटक मटक रात्रभर भटक🚶
मित्रांना लागली दारूची चटक😋
दारू लागली गोड गोड☺
बीयरची बॉटल लवकर फोड🍺
बीयरची बॉटल संपेना,😱
बेवडे मित्र उठेना😴
😜😜😜😜😜
दारूचा पाढा ===
🍖🍟🍗🍖🍟🍗🍖🍟🍗🍖🍟🍗🍖🍟🍗🍖🍟🍗🍖🍟🍗🍝🍟🍗
🍻 दारू एके दारू --- बैठक झाली सुरू
🍻 दारू दुणे ग्लास --- मज्जा येईल खास
🍻 दारू त्रिक वाईन --- वाटे कसे फाईन
🍻 दारू चोक बिअर --- टाका पुढचा गियर
🍻 दारू पंचे रम --- विसरून जाऊ गम
🍻 दारू सके ब्रँडी --- आणा चिकन हंडी
🍻 दारू साते व्हिस्की --- काॅकटेल आहे रिस्की
🍻 दारू आठे बेवडा --- आणा शेव चिवडा
🍻 दारू नव्वे खंबा --- जास्त झाली थांबा
🍻 दारू दाहे उलटी --- मारा आता कलटी
~
31st Coming soon.... 😂😜

बेवडा पार्टी स्पेशल नववर्ष निमित्त महामंत्र

! *नववर्ष निमित्त महामंत्र* !

म्हणा:

मम 
आत्मनः 
श्रुति 
स्मृति 
पुराणोक्त
मदिरा प्राप्त्यर्थं 
नववर्ष प्रीत्यर्थं
मित्रपरिवार समवेत
अहं खंबा
धारण करिष्ये ।

~ आता पळीत दारू घेवून काचपात्रात टाकून                 वरुन  सोडा घालून   

धमाल करा !!! 😀🍸🍺🍷🍻🍺

चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्ति सुविचार

*चांगल्या माणसांची*
*संगत आणि यशस्वी* 
*व्यक्तींचे मार्गदर्शन* 
*आपल्या जीवनात* 
*निश्चितच प्रेरणादायी*
*बदल घडवू शकते*,
 *म्हणूनच जीवनात*
*जर चांगली आणि यशस्वी*
*माणसे भेटली तर त्यांच्याशी*
*जरूर मैत्री करावी*
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

वऱ्हाडी जोडपे एकदम कॉमेडी संभाषण जोक्स

वऱ्हाडी जोडपे..

👵बायको: मी एक गोठ ईचारु काय?
👳नवरा: ईचार..

👵बायको: मानसाईले मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय ?

👳नवरा: हव..
👵बायको: आमा बायाईले काय भेटते...

👳नवर:वान्नेर भेटते वान्नेर!!(माकड)


👵बायको : हा तं आमच्यावर अन्याय हाय. तुमाले अठी बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा अनं आमाले अठी बी वान्नेर अन स्वर्गात बी वान्नेर..

Jokes on black money my money

मेरा पैसा सुरक्षित है ||


इतना सुरक्षित है कि 





मैं खुद भी नहीं निकाल सकता औरों की क्या मजाल ||

Satya vachan mith ani mithai baddal

💓💞 गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत " मिठा " मध्ये किडे पडले नाहीत परंतु " मिठाई " मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
     ✨एक खरे सत्य ✨
      💓💞जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" 
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" ...!
🌺🌺🌺Good Morning 🌺🌺🌺

Shubh ratri positive text messages

*"काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची*...
.
.
*समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची"....!!*

*"परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खुप सुंदर वाटेल..*😊
        
                  ।।  शुभ रात्री  ।।

Good thoughts on love prosperity and wealth

A woman saw 3 saints in front of her house. She did not know any of them. 

She said – 
"Kindly come inside and have food."

The saints replied – "Is your husband inside the house?"

Woman – "No, he has gone out."

Saints – "Will step into the house only when he is there."

In the evening when the woman's husband returns home, she tells him about the saints. 

Husband – "Go and tell them I am home, and invite them inside the house."

She went out and called the saints inside the house. 

The saints now said – "We all don't go inside anyone's house together."

"But why?" – the woman asked.

One of the saints replied – "My name is wealth." 

Then he pointed to the other saints and said –
"These two saints' names are 'prosperity' and 'love'.

Only one of us can come inside your house!

You go in, discuss with your family and decide which saint you want to invite."

The woman went inside and told her husband all about this. 

He was excited.

He said – "If this is the matter, let us invite wealth! Our house will then be filled with happiness."

Wife – "I feel we should invite prosperity."

Their daughter was in the next room. She was listening to the discussions.  She came outside and said – 
"I feel we should invite love. Nothing is more important."

"You are right, we should invite love only." – her parents agreed.

The woman went out and asked the saints – 
"Who is love? Please come inside the house."

Love started walking towards the house!  

The other two saints started following love. 

The surprised woman asked the saints – 
"I only invited love. Why are you two also coming inside the house?"

One of the saints replied – "If you had invited prosperity or wealth, only that saint would have entered your house. 

But you have invited love! 

Love never walks alone.

Whereever there's love, there's prosperity and wealth. They all go hand in hand."

Read this story once, twice, thrice ...

If you like it, stay with love.

Spread love, give love and take love. 

As love is the only secret to success!!!

Love You  All.....

Puneri paty and confidence special jokes


 पुण्यातील घराबाहेरील पाटी.

आमच्या मुलीचं यदां लग्न करायचं नाही. स्थळ सुचवून त्रास देऊ नका, अपमान करण्यात येईल.

त्या पाटीखाली एकाने लिहील.

तुमच स्थळ वेगवेगळ्या स्थळांसोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसतं,स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याच्या आत लवकर उरकून टाका.........!😂😂😂😂




😁😁याला म्हणतात कॉनफिडन्स😝😝👇👇👇
मुलाचा बाप :-आपल्या मुलाला
बेदम मारत असतो. 
शेजारी:- का मारताय एवढं
,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या 
शाळेचा निकाल
आहे
शेजारी: मग आज का मारताय.
मुलाचा बाप: मी उद्या
गावाला चाललोय 
(Confidence😂😂😂😝😝😝)

Pune & red lable tea special jokes marathi

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. 
शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला.....
मी हिला म्हणालो...  "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"
.
तेवढ्यात.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 
शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!
.
*स्थळ : पुणे.....*

😝😀😂😜

Ladka ladaki dress pe jokes, boys will be boys

किसी लड़की की ड्रैस की तारीफ करो... 
तो वो थैंक्स बोलेगी... 
और अगले दिन दूसरी पहन के आएगी... 
-



और किसी लड़के को बोलो... 
टी शर्ट अच्छी दिख रही है... 
तो वो साला... महीने भर वही पहन के आएगा..!!! 
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

ज्ञानेश्वर महाराजांचे सुंदर प्रेरणादायी विचार जेव्हा त्याना वाळीत टाकले

*ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार :* -

*१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.*
                *---------  संत ज्ञानेश्वर*🌹


*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*
                *--------- संत ज्ञानेश्वर*🌹

*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.*
                  *--------संत ज्ञानेश्वर*🌹

*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.* 
                  *--------- संत ज्ञानेश्वर*🌹

*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*
                 *--------- संत ज्ञानेश्वर* 🌹

*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*
                   *---------  संत ज्ञानेश्वर* 🌹

*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*
                  *---------  संत ज्ञानेश्वर* 🌹

*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.* 
                    *--------- संत ज्ञानेश्वर* 🌹

*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,*
                *---------  संत ज्ञानेश्वर*🌹

*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.*
                  *---------  संत ज्ञानेश्वर*

जो कोणत्याही स्थितीत आनंदी असतो, त्याला कोणीच दु:खी करू शकत नाही

*एकदा एका शिष्याने गुरूला सांगितलं, महाराज, एका व्यक्तीने आपल्या आश्रमाला गाय दान दिलेली आहे. त्यावर गुरू म्हणाले, छान झालं. आपल्याला दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर, शिष्याने गुरूला सांगितलं, महाराज, ज्या व्यक्तीने गाय दान केली होती, तो ती परत घेऊन गेला. त्यावर गुरू म्हणाले, बरं झालं! शेण उचलण्याचा आपला त्रास वाचला.*
       *जो कोणत्याही स्थितीत आनंदी असतो, त्याला कोणीच दु:खी करू शकत नाही. परिस्थिती बदलली की, मन:स्थिती बदला. शेवटी सुख-दु:ख हे मनाचेच बनवलेले आहेत.*
            🌺🍀 शुभ प्रभात 🍀🌺
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹

गुरूजी बंड्या आणि संस्कृत विशेष विनोद

😜😜 धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात... 😜😜

संशयी बायको आणि नवरा स्पेशल हसवनारे जोक्स

संशयी बायको: कुठे आहात तुम्ही?😯
नवरा: घरी आहे डार्लिंग😊
बायको: नक्की का???😕
नवरा: हो☺

बायको: मिक्सर लावा पाहू
नवरा मिक्सर लावतो
घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रघ्रेरेरेरे
बायको: ओके जान..गुडबाय😘

दुसऱ्या दिवशी...
 बायको: (पुन्हा संशयाने )कुठे आहात?😮
नवरा: घरी आहे प्रिये😇
बायको: नक्की ना???😏
नवरा: हो😚
बायको: मिक्सर लावा पाहू😐
नवरा मिक्सर लावतो
घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररेरेरघर्रर्रर्रे
बायको: ओके लव..गुडबाय 😍

तिसऱ्या दिवशी बायको न सांगता सरप्राइज़ द्यायला घरी जावून पोचते आणि पाहते तर मुलगा एकटाच आहे 😳
त्याला विचारते : बाळा पप्पा कुठे आहेत तुझे???😶

मुलगा: माहीत नाही मम्मी, पण मिक्सर घेवून गेलेत कुठेतरी..
😎😎😎😎😎

😂😂😝

😀😀😀😀😀

Hyderabadi special comedy timepass jokes

हैदराबादी का बिजली बिल ₹५०,००० का आया।

वह बिजली विभाग कार्यालय गया वहां के अधिकारी से पूछा: *क्या रे बावा जहन्नुम की आग मेरेच मीटर से जलारे क्या??*

हैदराबादी बिजली अधिकारीः *"नई चच्चा, तुम घरकु जन्नत समजके दिनरात ए.सी. चलाये ना...उसका बिल हैं.."*😜😜😜😄😄😄😂😂😂

Cricket special jokes on timepass

हरभजन :- निर्मल बाबा मेरी गेंद टर्न नहीं होती, क्या करूँ ??.
निर्मल बाबा :-कभी गेंद पे कुछ लिखा है।

हरभजन :- नही  बाबा।

निर्मल बाबा :- एक बार गेंद पर   "मोदी" लिखकर देख, .इतनी बार टर्न होगी कि तूने सोचा भी ना होगा ।

😄😄😄🎾🎾😝😝

स्वानंद सुजाण पालक म्हणून शेफाली वैद्य यांचा खालील लेख वाचलाच पाहिजे


स्वानंद:

सुजाण पालक म्हणून 
शेफाली वैद्य यांचा खालील लेख वाचलाच पाहिजे 
********************
पालकांची शाळा 

मुलं लहान होती तेव्हा त्यांना घेऊन फिरायला निघाले की येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा माझ्यावर हमखास खिळत. मुलं तिळी आहेत हे कळल्यावर तर अर्धे लोक माझ्याकडे अनुकंपेने तर अर्धे 'काय ग्रेट बाई आहे ही' अश्या नजरेने बघत. 'तीन-तीन मुलांना कसं हो मेनेज करता एकटीने' हा प्रश्न मला हमखास विचारला जायचा, आणि ह्या प्रश्नाला माझं एकच उत्तर असायचं कायम, 'खरंतर हा प्रश्न तुम्ही माझ्या मुलांना विचारला पाहिजे, की ते तिघं कसं मेनेज करतात एकट्या आईला?'

असं मानलं जातं की आई ही मुलांची पहिली गुरु असते. काही अंशी ते खरंही आहे,  आयुष्यातले सगळे पहिले धडे आईच्या मांडीवरच तर आपण गिरवतो. पण मूल आईकडून शिकतं तेव्हढंच ते आईला शिकवतंही. मुलंही आईची गुरु असतात हेही तितकंच खरंय. रोजच्या आयुष्यातला प्रत्येक क्षणनक्षण समरसून जगताना, पडलेल्या लाख प्रश्नांची उत्तरं शोधताना, आपल्या कुतूहलाच्या तेजस्वी, लखलखीत भिंगातून आसपासच्या प्रत्येक गोष्टीकडे बघताना एखादं मूल त्याच्या आईला किती मौल्यवान धडे देत असतं! फक्त आपली शिकायची तयारी मात्र हवी! मी ह्या बाबतीत खरंच भाग्यवान आहे कारण एकाहून एक सरस असे तीन इवले गुरु माझ्या घरात आहेत! माझी मुलं आता नऊ वर्षांची आहेत. मी मुलांना काय शिकवलं हे महत्वाचं नाहीये पण ह्या नऊ वर्षात एक पालक म्हणून मी मुलांकडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझ्या तिळ्या मुलांच्या चष्म्यातून जगाकडे बघता बघता आई म्हणून माझ्याही नकळत मी घडत गेले. प्रगल्भ होत गेले. त्या प्रवासातले हे काही महत्वाचे धडे. 

गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात 

मुलं चार-साडेचार वर्षांची असताना एक दिवस अर्जुनने अनन्याच्या आवडत्या पुस्तकावर रंगीत खडूने आडव्या-तिडव्या रेघा मारून ते पुस्तक पार खराब करून टाकलं. अनन्याचा चेहेरा कोमेजून एवढासा झाला. तिला मनापासून वाईट वाटलं होतं. 'अर्जुन वाईट मुलगा आहे', स्फुंदत स्फुंदत ती म्हणाली. मी तिला जवळ घेऊन समजावलं की अर्जुनने मुद्दामहून तिला त्रास द्यायला म्हणून तिचं पुस्तक खराब नव्हतं केलं. 'आपण अजून एक पुस्तक आणू अस्संच. पुस्तक एक निर्जीव गोष्ट आहे राणी, आणि गोष्टींपेक्षा माणसं महत्वाची असतात'. अनन्याला कुशीत घेऊन मी समजावत होते, अर्जुन हिरमुसलं तोंड करून जवळच उभा होता. मी दोघानांही कुशीत घेऊन दुसरं कुठलंतरी पुस्तक वाचायला लागले. थोड्या वेळाने मुलं हा प्रसंग विसरून गेली आणि नव्या पुस्तकात रंगून गेली. एक समरप्रसंग चांगल्या रीतीने निभावून नेल्याबद्दल मी माझंच कौतुक केलं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मी काहीतरी लिहीत बसले होते, तेवढ्यात माझ्या खोलीतून 'खळ्ळ' असा मोठा आवाज झाला. मी धावत खोलीत गेले, माझ्या ड्रेसिंग टेबलवर असलेली नवी, कोरी-करकरीत महागडी सेंटची बाटली फुटली होती, सगळीकडे काचांचा खच, सेंटचा वास पसरलेला आणि त्या सगळ्या पसाऱ्यात भेदरलेलं तोंड करून उभा असलेला आदित! मी आधी त्याला लागलं नाही याची खात्री करून घेतली आणि नंतर मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मी अजून ते सेंट उघडलं देखील नव्हतं. 'आदित', मी कडाडले, पण पुढे काही बोलू जाणार तेव्हढ्यात कोवळ्या हातानी कुणीतरी मागून माझा कुर्ता खेचला. मी वळून पाहिलं तर अनन्या होती. 'मम्मा, आदीवर रागावू नकोस, त्याने मुद्दामहून नाही फोडली बाटली. आपण दुसरी आणू. तूच म्हणतेस ना, गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात'? माझी गुढघ्याएवढी लेक मला समजावत होती. मी मुकाट पुढे होऊन घाबरलेल्या आदितला आधी जवळ घेतलं. अनन्याने मला फार महत्वाचा धडा दिला होता की आई म्हणून मी काय बोलते त्यापेक्षाही मी काय करते हे जास्त महत्वाचं होतं. अजूनही घरी काही फुटलं, तुटलं तर मी स्वतःलाच बजावते, की गोष्टी महत्वाच्या नसतात, तर माणसं महत्वाची असतात. 

तुमची दानत तुम्ही किती देताय ह्यावरून ठरत नाही तर तुम्ही काय देताय ह्यावरून ठरते. 

आम्ही दुबईला होतो तेव्हाची गोष्ट, अनन्याला तिथल्या एका खेळाच्या दुकानातलं लाकडी फार्म खूप आवडलं होतं, पण त्याची किंमत फार जास्त होती. जवळ जवळ अडीचशे दिरहम. अनन्याला पैशांची किंमत कळावी म्हणून मी तिला सांगितलं की ते फार्म मी तिला पुढच्या दिवाळीला घेऊन देईन, पण त्यासाठी काही पैसे तिलाही तिच्या पिगी बँक मधून द्यावे लागतील. अनन्यालाही ते पटलं आणि तिने घरातली बरीचशी छोटी-छोटी कामं स्वतःच्या अंगावर घेतली. तिला मी महिन्याला एखादं पुस्तक विकत घ्यायला पैसे द्यायची, ते पैसे देखील ती नेमाने पिगी बँक मध्ये टाकायला लागली. चारेक महिन्यांनी तिच्या पिगी बँक मध्ये जवळ-जवळ पन्नासेक दिरहम जमा झाले होते. दिवाळीला आता महिनाभर उरला होता. अनन्या अधून मधून माझ्या मागे लागून त्या खेळण्यांच्या दुकानात जायची, त्या फार्म मधल्या छोट्या गाई-बैलांना कुरवाळून सांगायची, 'आता लवकरच मी तुम्हाला घरी नेणार आहे हां'. दुबईला आमच्याकडे मुख्तार नावाचा ड्रायव्हर काम करायचा. अत्यंत चांगल्या स्वभावाचा माणूस. हसतमुख, सुस्वभावी मुख्तारदादा मुलांना तर खूपच आवडायचा. एका शुक्रवारी सकाळी मुख्तार अचानक घरी आला. त्याची सुट्टी होती त्या दिवशी, तरीही.  त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. 'काल घरून फोन आला, गावात दोन-तीन दिवसांपासून खूप पाऊस पडतोय. सर आमचं मातीचं घर अचानक कोसळलं. घरवाले ठीक आहेत, शेजारी आहेत सध्या पण डोक्यावर छप्पर नाही. थोडी मदत पाहिजे होती पैशांची', मुख्तार म्हणाला. त्याने आम्हाला फोटो दाखवले. मुलं तिथेच होती. सगळं ऐकत होती. त्यांनाही ते फोटो बघून खूप वाईट वाटलं. आम्ही मुख्तारला जितक्या रकमेची गरज होती ती रक्कम दिली, काही उसनी, काही आमच्यातर्फे मदत म्हणून. आमचे वारंवार आभार मानत मुख्तार जायला निघाला, तेवढ्यात अनन्या त्याला म्हणाली, 'मुख्तारदादा, जरा थांब.' पळत वर जाऊन ती आपली पिगी बँक घेऊन आली आणि ते सगळे पैसे तिने मुख्तारच्या हातात ठेवले. 'माझी मदत म्हणून तुझ्या घराला', अनन्या मुख्तारला म्हणाली. एव्हढा कणखर पठाण मुख्तार, पण त्या दिवशी ढसढसा रडला, म्हणाला, 'हे पैसे मी कधीच खर्च करणार नाही'. माझ्याही डोळ्यात पाणी होतंमी आणि नवरा अवाक होऊन बघतच राहिलो. गरजवंताला मदत आम्हीही करत होतोच यथाशक्ती, पण तीन-चार महिने साठवलेले सगळेच्या सगळे पैसे दुसऱ्या कुणाच्या हातावर असेच ठेवण्याइतकी आमची दानत खचितच मोठी नव्हती.

चल, फिरायला जाऊया ना

तो दिवसच तसा होता. घरी वीज नव्हती, कामवाली बाई आली नव्हती, माझी आई जवळ नव्हती, नवरा बाहेरगावी होता आणि मुलं जेमतेम चारची होती. सगळ्या घरात पसारा होता, मोरीत खरकटी भांडी आणि पूर्ण दिवस माझ्यापुढे आ वासून उभा होता. मला रडायलाच यायला लागलं. कामाला कुठून सुरवात करावी तेच समजेना. मुलं  घरभर पळत होती आणि मी हताश होऊन त्यांच्याकडे बघत होते, एकदम अर्जुन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 'चल ना, फिरायला जाऊया', आणि एकदम माझे सगळे प्रश्न सुटले. घरचा सगळा पसारा तसाच ठेवून मी मुलांना गाडीत घातलं आणि सरळ पुणे विद्यापीठात घेऊन गेले. तिथे दिवसभर आम्ही खूप हुंदडलो, दुपारी तिथल्याच उपहारगृहात जेवलो, खेळलो आणि संध्याकाळी घरी परतलो. मुलं एव्हाना पार थकून गेली होती. मुलं झोपली आणि शांत चित्ताने मी घर आवरायला घेतलं. सकाळी जे काम मी चिडून, करवादून, कंटाळून केलं असतं, कदाचित मुलांवर ओरडलेही असते, तेच काम मी आता संगीत लावून आनंदाने करत होते, कारण माझा पूर्ण दिवस मुलांबरोबर आनंदात भटकण्यात गेला होता आणि तेव्हढी उर्जा मला पुरेशी होती.    

मुलांबरोबर अशी निरूद्देश भटकंती हा माझ्या पोतडीतला सगळ्यात मोठा पालकत्वाचा महामंत्र! बालमानसशास्त्र असं सांगतं की जे पालक त्यांच्या मुलांबरोबर आवर्जून वेळ घालवतात त्यांची मुलं त्यांच्या अडनिड्या वयात सहसा वाईट सवयींच्या आहारी जात नाहीत. पण मुळात आपल्या मुलांबरोबर भरभरून वेळ घालवणं, त्यांची कोवळी स्वप्नं त्यांच्या डोळ्यात उमलून येताना बघणं, स्वतः मूल होऊन मुलांच्या खेळत रममाण होणं हा किती आल्हाददायक अनुभव असतो! मुळात, पालक म्हणून आपल्या हातात जेमतेम पहिली दहा-बारा वर्षेच काय ती असतात, त्याच्यानंतर आपण वेळ काढू म्हटलं तरी मुलांना आपल्यासाठी वेळ नसतो, इतकी तीआपल्या शाळा, अभ्यास, खेळ, छंदवर्ग, मित्र मंडळी इत्यादी व्यापात गर्क असतात. हाती आहे तो क्षण बोटांच्या फटीतून निसटून जायच्या आत त्याची सोन्याची आठवण घडवायची एवढंच आपल्या हातात असतं. मुलं फार भरभर मोठी होतात, कधीतरी पंख पसरून उडून जातात आणि आपण मात्र उघड्या बाटलीतल्या अत्तरासारखं सुगंधी आठवणी मागं ठेवून भर्रकन उडून गेलेलं त्यांचं बालपण हुंगत राहतो! घरकाम नंतरही होऊ शकतं, ऑफिसचं काम एक दिवस उशिरा झालं म्हणून जग चालायचं थांबत नाही, पण मुलं मात्र दिवसागणिक मोठी होत राहतात. शक्य असेल तर मुलांबरोबर फिरायला जावंच. 

भावना कुणाच्या जपायच्या 

अवी, माझा मित्र एकदा घरी आला होता. मी मुलांची ओळख करून दिली.  अवीकडे एकटक रोखून बघत अनन्याने खडा सवाल केला, ' अवीकाका ता? अवीआजोबा का  नाही'? मला क्षणभर काय बोलावं ते सुचेचना! वयाने माझ्याइतकाच, पण सुटलेलं पोट आणि अकाली पांढरे झालेले केस ह्यामुळे अवी दिसायला बराच पोक्त दिसायचा, पण ह्या बयेने त्याचा पार आजोबाच करून टाकला होता! अवी गेल्यावर मी तिन्ही मुलांना पुढ्यात बसवून त्यांचं बौद्धिक घ्यायला सुरवात केली. 'असं धाडकन कुणाला विचारू नये बाळा', मी म्हटलं. 'का पण'? आदिने विचारलं,  'कारण वाईट वाटतं लोकांना.' मी समजावणीच्या सुरात म्हटलं. 'पण मम्मा, तूच तर सांगतेस, प्रश्न विचारणं चांगलं असतं. यु शुड ऑलवेस आस्क क्वेस्चन्स, अर्जुन म्हणाला. 'कारण, काही प्रश्न अवघड असतात राजा, लोकांना वाईट वाटतं'  तो विषय तिथेच संपला. 

त्या प्रसंगानंतर दोन-तीन महिन्यांनी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. आसपासच्या गावातली बायका-पोरं चहा, मातीच्या गडव्यात लावलेलं घट्ट दही, भाजलेल्या शेंगदाण्याच्या पुड्या, मक्याची कणसं असं काहीबाही विकत होती. एक बाई आमचा पिच्छा काही सोडेना! ' अवं ताई, घेवा की चणे -फुटाणे, गरम हैती बघा' तिची अव्याहत भुणभुण सुरु होती. सौम्य शब्दात तिला कितीदा तरी सांगून बघितलं, पण ती काही ऐकेना. शेवटी माझा पारा चढला, 'नको मला तुमचे चणे-फुटाणे, जा बघू तुम्ही इथून' मी तिच्यावर खेकसले. तेवढयात मुलांनी माझी बाही खेचली. 'मम्मा, का ओरडतेस त्या आजीवर? घे ना थोडे चणे-फुटाणे? तिला वाईट वाटलं असेल ना. किती वर चढून आली ती आजी, पाय दुखले असतील ना तिचे?', आदित म्हणाला.  मी मुकाट चार पावलं खाली उतरून त्या आजीची माफी मागितली आणि त्यांच्याकडून चणे-फुटाणे विकत घेतले.  

राग कसा आवरायचा

काही माणसं जन्मजात आनंदाची कवच कुंडलं अंगावर लेऊनच ह्या जगात येतात. माझा मुलगा, आदित अश्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी घडली नाही तरी तो सहसा फार चिडचिड करत नाही किंवा खूप वेळ फुगून बसत नाही. त्याचा राग जास्तीत  जास्त दोन मिनिटं टिकतो, नंतर परत त्याच्या गोबऱ्या गालावरची खळी डोकवायला लागते. मी त्याला विचारलंही होतं एकदा, की तू सदैव इतका आनंदी कसा असतोस? 'सोप्पं आहे मम्मा, मला खूप राग आला न की मी मनातल्या मनात मला आवडलेलं एखादं पुस्तक आठवतो आणि ते वाचायला लागतो, माझा राग पळून. v  जातो लगेच', तो शांतपणे म्हणाला. मला स्वतःला राग आवरणं फार कठीण जातं पण आदितकडे पाहिलं की मला स्वतःचीच लाज वाटायला लागते आणि मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करते. 

आजकाल सुजाण पालकत्व हे खरोखरच एक आव्हान होऊन बसलंय. मुळात मूल होण्याअगोदर आपण पालकत्वावर फार विचार करत नाही आणि मुलं झाली की ह्या विषयावर विचार करायला वेळ मिळत नाही, बरं मुलांच्या वाढीच्या एका टप्प्यात बरेच धक्के खाऊन आपण स्थिर होतो न होतो, मुलांच्या वाढीचा दुसरा टप्पा सुरु होतो. त्यांच्या पालकांकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतात आणि त्या नवीन साच्यात स्वतःला घडवण्याची पालकांची नव्याने धडपड सुरु होते. आजकाल 'मुलांना चांगल्या रीतीने कसं शिकवावं' ह्या विषयावर ढीगभर कार्यशाळा असतात, पुस्तकं असतात पण मुलं चांगली घडवायची असतील तर पालकांना स्वतःला आधी एक चांगला पालक म्हणून घडवावं लागेल. मी पालक म्हणून, एक आई म्हणून घडतेच आहे, कारण मुलं मोठी झाली तरी पालक मात्र लहानच राहतात!  

- शेफाली वैद्य

फुका-फुकी मित्र मंडळ गोल्डफ्लेक नुसता धूर

एक सिगरेट जीवनातील
पाच मिनिट कमी करते....
आणि एकदा हसल्याने 10 मिनिट जीवनातील
वाढतात...!!
.
.
.
.
.
म्हणून म्हणतो हसत हसत सिगरेट प्या
पाच मिनिट शिल्लक राहतील..
.
फुका-फुकी मित्र मंडळ.😂😭😂😁😁😝
सौजन्य:- गोल्डफ्लेक......नुसता धूर

सस्ती चीजो का शोक हम नही रखते

आज ती मुलगी बाजारात दिसली......
.
.
.
.
.
.
७ रु. मेथीची जुडी ५ ला द्या अस
बोलताना,जिच व्हाटसप स्टेट्स होत
.
.
."सस्ती चीजो का शोक हम नही रखते"...


च्या आयला....खिशात नाही दाना ...म्हणे मला "मस्तानी" म्हणा...😂😂😂😝😝😝

सत्य वचन जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात* 
*तो* *पर्यंत तुम्हांला सगळे चांगले म्हणतील* 

*ज्या दिवशी तुमच्याकडून* *फायदा बंद* *होईल* *तेव्हापासून बदनामी सुरू होते*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         शुभ सकाळ

दारू पिनारे आणि न पिनारे यांच्या साठी

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील.
पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे!!!
                
- भर रे तू 🍻🍻

😂😂😂

Shubh Sakal उगवेल हा सुर्य आज

*उगवेल हा सुर्य आज* 
   *फक्त तुमच्यासाठी....*
    *सा-या मनीच्या* 
    *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*

*अशी सुंदर सकाळ रोजच* 
*जीवनी यावी......*
   *तुमच्या प्रसन्न चित्तानेती* 
     *अशी खुलुन यावी..*

   *हा दिवस तुम्हाला*
      *खुप खुप आनंदाचा जावो..*
 *💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*

महान कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या विषयी थोडी माहिती

दि. २० डिसेंबर....महान कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या 60 स्मृतीदिना निमित्त त्यांना  विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कण कण करूनी कोटी केले, कण न खर्चीला स्व हितासाठी, वन वन करुनी कण कण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी...
*गाडगेबाबा महाराज यांचा स्मृतिदिन २० डिसेंबर*- फेब्रुवारी २३, १८७६ हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ,असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
──┅━━▣🔻▣━━┅──
*बालपण*- गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणा पासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणा पासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
──┅━━▣🔻▣━━┅──
*सामाजिक सुधारणा*- १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे 'सर्व जनांनी' एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. 'मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही' असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. 'देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .' असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. संत गाडगे बाबांच्या कार्यामुळे 'या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली- असे म्हटले जाते. 'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ', असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
──┅━━▣🔻▣━━┅──
*संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश*- गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = *अन्न*
तहानलेल्यांना = *पाणी*
उघड्यानागड्यांना = *वस्ञ*
गरीब मुलामुलींना = *शिक्षणासाठी मदत*
बेघरांना = *आसरा*
अंध, पंगू रोगी यांना = *औषधोपचार*
बेकारांना = *रोजगार*
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = *अभय*
गरीब तरुण-तरुणींचे = *लग्न*
दुःखी व निराशांना = *हिंमत*
गोरगरिबांना = *शिक्षण*
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
──┅━━▣🔻▣━━┅──

Charlie Chaplin's good positive message must read



*Charlie Chaplin's*

A Good Day to Recollect his 3 Heart Touching

Statements:


(1) Nothing is Permanent

     in this World,

     not even our

     Troubles.


(2) I like Walking in

     the Rain, because

     NoBody can see

     my Tears.


(3) The Most Wasted

      Day in Life is the

      Day in which we

      have not Laughed.


LIFE is to Enjoy with

Whatever you have with

You, Keep Smiling...!


If you feel STRESSED,

Give yourself A Break.


Enjoy Some..

Icecream/ Choclates/

Candy/ Cake...


Why...?

B'Coz...


STRESSED

backwards spelling is

DESSERTS...!!

Enjoy...!


Very Beautiful lines

Pls Store it.


ONE Good FRIEND

is equal to ONE

Good Medicine...!

Likewise ONE Good

Group is equal to ONE

Full medical store...!!


Six Best Doctors

in the World....

1.Sunlight,

2.Rest,

3.Exercise,

4.Diet,

5.Self Confidence

6.Friends.


Maintain them in all

stages of Life and

enjoy healthy life...!


If you see the Moon...

You see the Beauty of

God.....!

If you see the Sun...!

You see the power of

God....

And....

If you see the Mirror,

You see the Best

Creation of GOD...!


So,

Believe in YOURSELF.

We all are Tourists God is our Travel Agent

Who has already fixed

all our Routes, Reservations

Destinations

So....

Trust him Enjoy the

"Trip" called LIFE...!!


Life will never

come Again.!!

Live Today..!

Share to all People who

are Important to You..!!

Good morning positive thoughts

💐"महत्वकांक्षा" असल्याशिवाय
          माणूस "मेहनत" 
        करित नाही आणि
   "मेहनत" केल्याशिवाय
"महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...!💐

💐आयुष्यात स्वत:ला कधी
"उध्वस्त" होऊ देऊ नका कारण
लोक "ढासाळलेल्या" घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत....💐
 
      🎀 Good morning  🎀

प्रेरणादायक शुभ प्रभात सुविचार

*💐प्रेरणादायक 💐*

 चांगले लोक आणि चांगले विचार 
 आपल्या बरोबर असतील तर
    जगात कुणीही तुमचा पराभव
          करू शकत नाही..

        शुन्यालाही देता येते किंमत.
        फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन
              उभे रहा....!!

             *शुभ प्रभात

Suvichar 21 Dec suprabhat shubh sakal messages

❣झाडांची *"गळून"* पडलेली पाने 🍃?जशी परत *जूळवता* येत नाही, तसेच 💞 *"मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती*👫 कधीच विसरता येत नाही......!!!
"घर"🏡 छोटं असले तरी चालेल
पण  *"मन"* माञ मोठ असल पाहिजे.......!!

     

      🌷 सुप्रभात 🌷
              जय शिवराय 
                ओम साई

सुविचार ये सुबह जितनी खूबसूरत है

*💝 ये सुबह जितनी खूबसूरत है,* 

*उतना ही खूबसूरत आपका हर एक पल हो,*  

_*जितनी भी खुशियाँ आपके पास आज हैं,*_

_*उससे भी ज्यादा कल हों।*_ 💝          
  
            🐚☀🐚
           🐾स्नेह वंदन  🐾       
           🌹🌹🌹🌹🌹
😊🍀🙏शुभ प्रभात🙏🍀😊
🍁*आपका दिन मंगलमय हो 
🌹  *GOOD MORNING*  🌹
            🌹🙏🙏🙏🌹
 

पुणेरी चिमटा विशेष

👌              ( पुणेरी चिमटा )              👌

पुण्यात एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होता.....!!

एक माणूस : या तुमच्या मिसेस काय ???

पुणेकर : हो

माणूस : प्रेग्नेंट आहेत काय ??

पुणेकर : नाही, फुटबॉल गिळलाय तिने…..!!😂😂

😡😠😡😠😡😠😡😠😡😠

Pillu baby gf bf ani polio dos vishesh jokes

आपल्या ‪Gf‬/Bf ला ‪‎माझं

 Pillu‬, ‎माझं Baby,‬ 

बोलणाऱ्या😏😏 

‎मुलांनो‬,मुलींनो

पुढच्या ‪‎रविवारी‬ त्यांना Polio 

Doss पाजुन‬ आना..😂😂

मुलींचे नखरे कमी करून दाखवा

लाईट, पाणी, पेट्रोल तर कोणते ही सरकार‬
कमी करेल....


‪मुलीँचे नखरे‬ कमी करून दाखवा...      


                  एक हाती सत्ता देऊ आम्ही😜😜😝😝😝😝😝😝

😜😜😜😜

स्त्रियां च्या ड्रायव्हींग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका

स्त्रियां च्या ड्रायव्हींग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका ............


एका अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- 
तुम्हाला मी हेडलाईट अॉन करून,   मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........



स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स  चालु करुन 'नाही- नाही' म्हणुन म्हटले होते ...........


ड्रायव्हर फिट येउन पडला.......
😜😝

आम्ही एका मित्राला 'दारू' पाजली

आम्ही एका मित्राला 'दारू' पाजली 


आणि एका मित्राला 'तिळगुळ' दिले... 


दारू पाजलेला मित्र जास्त गोड बोलत होता
😂😂😂😂😂

पत्नी I love u I cant live without you

पत्नी : I love u
 I cant live without you !
मर जाऊंगी ..!
मिट जाऊंगी .!
जहर पी जाऊंगी
 तेरे प्यार मे फना हो जाऊंगी ...






पती : बघ तुला कसं जमतंय तसं कर ... 

😂😂😂😝😝😝

Suvichar खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते

!! जय श्री राम !! 

"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...

कुठल्याही रंगात मिसळले 
तर दरवेळी नवीन रंग देतात... 

पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही 
पांढरा रंग तयार करता येत नाही! 

अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. 
जीवाला जीव 

*देणा-या* आणी *न देणा-या*
आपल्या माणसांना..

💝💝💝शुभ सकाळ 💝💝💝

प्रभातपुष्प शुभ सकाळ messages

🌞 || *प्रभातपुष्प* || 🌞

ज्याने आयुष्यात *पावलोपावली* 
*संघर्षाची* *झळ* सोसलीय, 
तिच व्यक्ती नेहमी *इतरांना* 
*आनंद* देऊ शकते..!

कारण " *आनंदा*"ची *किंमत* 
त्याच्याएवढी कुणालाच *ठाऊक* नसते..!!

🍁 *सुंदर* *दिवसाच्या* *सुंदर* *शुभेच्छा*🍁
       🌺🌾🍁🌹🍁🌾🌺

ATM nocash jokes of waiter with banker

एक बैंक मैनेजर किसी रेस्टोरेंट गया.....
उसने वेटर को बुलाया और पूछा -क्या है खाने के लिए?
वेटर- बटर पनीर ,कडाई पनीर , चना मसाला , काजू करी , दाल मखनी , मटर पनीर , रायता, पराठा,नॉन, तंदूरी रोटी, बटर रोटी, तवा रोटी, पापड़, मसाला पापड़....
बैंकर - ओके ओके, एक काम करो...
एक कडाई पनीर, मटर पनीर , दाल और दस नान पार्सल कर दो...
वेटर- श्रीमान क्षमा करें, कुछ भी नहीं है, सभी कुछ खत्म हो गया है, सब बिक गया।
बैंकर नाराज़ होते हुए "अरे!! जब सब कुछ खत्म हो गया तो इतनी देर से इतना लंबा मेनू क्यों गा-गा कर सुना रहा था?
वेटर -श्रीमान मैं आपके ATM रोज़ जाता हूँ, 
वहाँ ATM मुझसे पहले PIN , फिर Account details, पूछता है फिर पूछता है कितना Amount चाहिए फिर पूछता है क्या printed receipt चाहिए आदि आदि।
इतनी कवायद करने के बाद-------
आखिरी में बताता है #No_Cash'.....
बस जानना चाहता था कि...
कैसा लगता है, कैसा महसूस होता है...!!😀😳😳

Shubh sakal मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा suvichar

*मनापासून जीव💝लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा* 
*आवडीनं जवळ येत*
*आपण तर माणूस आहोत*,

*त्यामुळं आयुष्य हे* 
*एकदाच आहे* ,
*"मी"पणा नको,*  *तर*
*सर्वांशी प्रेमाने हसत रहा...* 🙏
    
🌹 *शुभ सकाळ* 🌹

सासु सुनेमधील संभाषण नोटबंदी नंतर



आताच दोन सासुंमधील संभाषण ऐकले  ......माझी नवीन सून म्हणजे अगदी  हजाराची नोट आहे हो .....काही कामाची नाही😂😂😃😃


त्यावर सुनेच उत्तर ....                                माझी सासू म्हणजे अगदी अस्सल दोन हजाराची नोट आहे हो..                पण कधी रंग बदलेल ह्याची खात्रीच नाही.....😜😝😝

मम्मी पप्पा और बेटी के जोक्स पार्टी के ऊपर

😜😜😜😜😜😜
बेटा: पापा, मैं पार्टी के लिए अपने दोस्त के घर जा सकता हूँ ?

पिताजी: मुझसे मत पूछो, अपनी माँ से पूछो। 

माँ: मुझसे मत पूछो, अपने पिताजी से पूछो। 

बेटा: ये साला घर है या भारतीय स्टेट बैंक की ब्रांच 😂😂😂😂😂😂😂

शुभ संध्याकाळ सुविचार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

♦✨💐शुभ संध्याकाळ💐✨♦


 आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा

फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा

सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे

हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...

शुभ सकाळ 
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती

🌻🌻🌻 *विठ्ठल विठ्ठल*🌻🌻🌻

      *जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती*

      माणसाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सावध असले पाहिजे. एखाद्या ठिकाणी सावध असून पुरेसे नाही. अशा सावधपणाबद्दल लोक बेफिकीर असतात. याचे  मुख्य कारण म्हणजे *माणसाला कळत नसलेले सावधपणाचे महत्त्व.* दारु गुटखा जुगार यांसारखी व्यसने ही का जडतात? तर व्यसने संगतीमुळे होतात. 

      *जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती* हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे, असे आपण म्हणतो. त्याचे कारण हेच आहे. हा सावधपणा नीट  लक्षात घेतला तर वाईट लोकांची संगत सहज मिळते आणि ती सहजच टिकतेही. *चांगल्या लोकांची संगत मिळणे कठीण आणि टिकणे त्याहून कठीण.* दुर्जनांची संगत मिळतेही आणि टिकतेही सहजच. म्हणूनच संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असायला पाहिजे.

      *संगती* या शब्दातच "गती" हा शब्द आहे. तुम्ही जशी संगत धरता त्यानुसार तुम्हाला गती मिळते. संगती हा महत्त्वाचा घटक आहे. *संगतीप्रमाणे आपल्यावर कळत-नकळत "संस्कार" होतात. संस्काराप्रमाणे "आवड" निर्माण होते. या आवडीतून आपल्यात "सवयी" निर्माण होतात. सवयीतून "स्वभाव" निर्माण होतो. स्वभावातून "नशीब" घडते.* नशीबाचा संबंध संगतीत आहे. संगत कुणाची धरायची, चांगल्या माणसांची की वाईटाची, हे तूच ठरव.म्हणूनच जीवनविद्या सांगते, 
*" तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"*!!!

           - *सद्गुरू श्री. वामनराव पै.*

🌺🌺☀ *सुप्रभात* ☀🌺🌺

देसी दारु का कमाल और बीवी की धमाल

देसी दारु का कमाल
😄😃

दो दोस्त : 

यार कल रात घर देर से पहुचा,
बेल बजाई पर बीबी ने दरवाजा खोला ही नही! पूरी रात सडक पर गुजारी 😟

दोस्त : फिर सुबह बीबी की खबर ली की नही ?

....नही यार, सबेरे दारू उतरी तो याद आया बीबी तो मायके गई है और चाबी तो जेब मे थी!!

😝😝😂😂😉😉

How to make money using facebook and whatsapp क्या आप facebook और whatsapp कि मदद से पैसे

क्या आप facebook और whatsapp कि मदद से पैसे
कमाना चाहते है ?? 😂 😂
.
.
हा
तो


दोनो delete कर दो
और काम धन्धे पे लग जाओ…


धन्यवाद
जनहित मैं जारी.
😂 😂 😂 😂 😂 😂

हम तो फकीर है झोला उठाकर चल देंगे कही भी

माँ : ढंग से होमवर्क किया कर नही तो स्कूल वाले स्कूल से निकाल देंगे।

बेटा: क्या बिगाड लेंगे मेरा। हम तो फकीर है झोला उठाकर चल देंगे कही भी।

माँ दे थप्पड पे थप्पड।
😁😁😁😁😁😁

कोई लौटा दे.. मेरे बीते हुए दिन।।

: हमारे बचपन में कपड़े तीन टाइप के
ही होते थे •••
स्कूल का ••• घर का ••• और किसी
खास मौके का ••• 
 
अब तो ••• कैज़ुअल, फॉर्मल, नॉर्मल,
स्लीप वियर, स्पोर्ट वियर, पार्टी वियर,
स्विमिंग, जोगिंग, संगीत ड्रेस,
फलाना - ढिमका •••

जिंदगी आसान बनाने चले थे ••• पर
वह कपड़ों की तरह कॉम्प्लिकेटेड हो
गयी है •••🤕🤕🤔🤔

 बचपन में पैसा जरूर कम था
पर साला उस बचपन में दम था"
.
"पास में महंगे से मंहगा मोबाइल है
पर बचपन वाली गायब वो स्माईल है"
.
"न गैलेक्सी, न वाडीलाल, न नैचुरल था,
पर घर पर जमीं आइसक्रीम का मजा ही कुछ ओर था"
.
अपनी अपनी बाईक और  कारों में घूम रहें हैं हम
पर किराये की उस साईकिल का मजा ही कुछ और था

"बचपन में पैसा जरूर कम था
पर यारो उस बचपन में दम था

*कभी हम भी.. बहुत अमीर हुआ करते थे* *हमारे भी जहाज.. चला करते थे।*

*हवा में.. भी।*
*पानी में.. भी।*

*दो दुर्घटनाएं हुई।*
*सब कुछ.. ख़त्म हो गया।*

                *पहली दुर्घटना* 

जब क्लास में.. हवाई जहाज उड़ाया।
टीचर के सिर से.. टकराया।
स्कूल से.. निकलने की नौबत आ गई।
बहुत फजीहत हुई।
कसम दिलाई गई।
औऱ जहाज बनाना और.. उडाना सब छूट गया।



                 *दूसरी दुर्घटना*

बारिश के मौसम में, मां ने.. अठन्नी दी।
चाय के लिए.. दूध लाना था।कोई मेहमान आया था।
हमने अठन्नी.. गली की नाली में तैरते.. अपने जहाज में.. बिठा दी।
तैरते जहाज के साथ.. हम शान से.. चल रहे थे।
ठसक के साथ।
खुशी खुशी।
अचानक..
तेज बहाब आया।
और..
जहाज.. डूब गया।

साथ में.. अठन्नी भी डूब गई।
ढूंढे से ना मिली।

मेहमान बिना चाय पीये चले गये।
फिर..
जमकर.. ठुकाई हुई।
घंटे भर.. मुर्गा बनाया गया।
औऱ हमारा.. पानी में जहाज तैराना भी.. बंद हो गया।

आज जब.. प्लेन औऱ क्रूज के सफर की बातें चलती हैं , तो.. उन दिनों की याद दिलाती हैं।

वो भी क्या जमाना था !

और..
आज के जमाने में..
मेरे बेटी ने...   
पंद्रह हजार का मोबाइल गुमाया तो..

मां बोली ~ कोई बात नहीं ! पापा..
दूसरा दिला देंगे।

हमें अठन्नी पर.. मिली सजा याद आ गई।

फिर भी आलम यह है कि.. आज भी.. हमारे सर.. मां-बाप के चरणों में.. श्रद्धा से झुकते हैं।

औऱ हमारे बच्चे.. 'यार पापा ! यार मम्मी !
कहकर.. बात करते हैं।
हम प्रगतिशील से.. प्रगतिवान.. हो गये हैं।

कोई लौटा दे.. मेरे बीते हुए दिन।।
         

आजचे राशीभविष्य ATM विषयक

*आजचे राशीभविष्य **

*मेष*:- बँकेच्यासमोर व आत कमी गर्दी असेल.दु.2 ते 2.30 या वेळेत जा.

*वृषभ*:- एटीएम च्या रांगेत जुनी मैत्रिण भेटेल.

*मिथून*:- बँकेत 100 च्या नोटा मिळतील.शुभ दिवस.

*कर्क*: - रिक्षावाला बँकेकडे जायला होकार देईल.

*सिंह*:- एखादे एटीएम चालू असल्याचा भास होईल.

*कन्या*: - कॅशलेस झाल्याने घरात मनस्ताप होईल.

*तूळ*:- हरविलेले ATM card मुलाच्या खिशात सापडेल.शांत रहा.

*वृश्चिक*: - तुमचा नंबर आला की ATM मधील कॅश संपेल.मनस्ताप संभवतो.

*धनू*- ऐनवेळी दुकानात 'पेटीएम' चालणार नाही.चिडू नका.

*मकर*: - नेटपॅक संपल्याने, मोबाईल बँकींग करताना अनंत अडचणी येतील.

*कुंभ*: - अचानक धनलाभ. हँगरवरील पँटच्या चोरखिशात ₹१००.ची नोट मिळण्याची शक्यता.

*मीन*: - शुभ दिवस. बँकेतली  कॅशियर तुमच्याकडे बघून हसेल, आणि कॅश संपली म्हणून सांगेल.

😃😁😜

न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यांसमोर नशीब सुध्दा हरतं

🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

न हरता... न थकता... न थांबता...
         प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी "नशिब" सुध्दा ...हरतं
👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच...
🌻शुभ सकाळ🌻🙏

💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*💐

यशस्वी vs समाधानी success vs satisfaction msg

" *यशस्वी* आयुष्यापेक्षा *समाधानी* आयुष्य केंव्हाही चांगले ....

....कारण *यशाची* व्याख्या *लोक* ठरवतात ,
तर *समाधानाची* आपण *स्वतः* "

💐शुभ सकाळ💐

बोध कथा - बटाटा अंडे आणि कॉफी- एक प्रॉब्लेम संपला की दुसरा सुरू होतो

एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम संपला, की दुसरा सुरू होतो. 

तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे. 

व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न बोलता स्वयंपाकघरात
घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि एकात कॉफी घालतात. 

दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात. साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात.

मुलीकडे वळून विचारतात, 
'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?'

ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून जरासे चिडून उत्तर देते, 
'बटाटा, अंडे आणि कॉफी.' 

ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला सांगतात.

ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला असतो. 
अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते. 
ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते. 

वडील तिला समजावतात.
यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला.

कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे गेल्यावर नरम
पडला. 

आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे; 

पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले.

ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा आहेस. 

या तिन्हीपैकी तू कोण आहेस?'

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग येतच असतात.
त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो आणि त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो.

हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न 
विचारायचा, 

'या तिन्हीपैकी मी कोण?'
जीवनात मागे बघाल तर,👌
 अनुभव मिळेल..
 जीवनात पुढे बघाल तर,🌞
 आशा मिळेल..…
 इकडे -तिकडे बघाल तर,🍃🍂
 सत्य मिळेल...
 आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,🌱
 आत्मविश्वास मिळेल.
Be confident n struggle every movements,🌹🌹

स्वामी विवेकानंदांविषयी सुंदर लेख -मार्कस द्यायला विसरले आहात

एका ब्रिटीशाने विवेकानंदाना विचारले, सगळे
कपाने चहा पित आहेत आणि तु एकटा असभ्यासारखे
बशीतुन चहा पित आहेस,
कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकुन सभेतील सर्वांनी माना
खाली घातल्या.
ते म्हणाले
"यावेळी जर कोणी नविन माणुस येथे आला तर मी
एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ
शकतो, कारण तुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत.
हि आमच्या भारतीयांची संस्कृती आहे."
मिस्कील स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी काॅलेज, लंडन येथे कायद्याचे
शिक्षण घेत असतांनाचा किस्सा आहे.
एक 'पिटर' नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तिव्र द्वेष
करीत.
एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो पिटर जेवण करीत असतांना
विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणी प्रो पिटर चे
शेजारी असलेल्या खुर्ची वर बसले.
यामुळे चिडून अस्वस्थ झालेले पिटर बोलले.. "मि. विवेकानंद,
एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून
जेवण करीत नाहीत."
विवेकानंद यांनी शांतपणे प्रो. पिटर कडे पाहून म्हटले "
काळजी करू नका .. प्रोफेसर मी उडून दूर जातो..!"
प्रोफेसर पिटर यांचा जळफळाट झाला. त्यांनी बदला
घेण्याचा निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी वर्गात त्यानी विवेकानंद यांना उभे करून
प्रश्न विचारला "मि. विवेकानंद, तु रस्त्याने जात असतांना
तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या.. एका मध्ये पैसे आहेत
आणि एका मध्ये शहाणपणा आहे.. तु कोणती पिशवी
घेशील?"
एक क्षणाचाही विचार न करता विवेकानंद उत्तरले "अर्थातच
पैसे असलेली पिशवी घेईन..."
प्रो. पिटर विवेकानंदांची टर उडवून हेटाळणीच्या सुरात
बोलले "तुझ्या जागी मी असतो तर शहाणपणाची पिशवी
घेतली असती.."
विवेकानंद यांनी प्रो पिटर यांना सहमती दर्शवून म्हटले
"बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे.."
प्रो पिटर शरमेने आणि संतापाने लाल झाले. त्यांनी
विवेकानंद यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
त्यांनी विवेकानंद यांचे उत्तरपत्रीकेवर 'इडियट' असे लिहीले.
विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका घेऊन शांतपणे बसून राहीले..
प्रो. पिटर यांनी विचारले "कुणाला काही शंका..??"
विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका दर्शवित सांगीतले "प्रोफेसर
.. तुम्ही उत्तरपत्रीकेवर तुमची स्वाक्षरी केली आहे पण
मार्कस द्यायला विसरले आहात ..."
😄 😄 विद्वानांशी पंगा नको😅😅

शिवाजी महाराजन विषयी लेख- अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे?

परवा एका IT क्षेत्रातली व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे ? 
जगात इतके पराक्रमी राजे आहेत ? 

सारखं आपलं शिवाजी शिवाजी.  तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता?"

त्याला मी म्हणालो नीट ऐक,
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते. जगात तुलना नाही असे राजे होते..."

माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती म्हणाली 
"सिध्द करून दाखव" 

मी ठीक आहे म्हणलं. तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती...

यापेक्षा चांगली संधी नाही,  मी म्हंटलं...

महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....

शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु - ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो शाहिस्तेखान तो अबु-तालिबानचा नबाब, 
तुर्कस्तानचा नबाब आहे. 
तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो. 
बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला...
तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे..

तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला.
सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला.

आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला 
( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता ) 

तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला.

इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता...

सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत . शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख 
Shivaaji the king of India असा होता...

व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण--

 त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.... त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय....

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो.

जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात.

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे ?

तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय.  त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात...

औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल.... हो  २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली.

त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती... इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही...

कारण अख्ख्या जगाला माहिती आहे... शिवाजी काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही..... 
                          *जय शिवराय*

जावई सासऱ्याकडे बायकोची तक्रार करत होता

👉 जावई सासऱ्याकडे 
बायकोची तक्रार करत होता.....
सासरे खूप इमोशनल झाले.....
.
.


जावयाच्या खांद्यावर 
हात ठेवून बोलले,


''बघा जावईबापू, 
जे फळ तुम्हाला कडु वाटते,
त्याचे अख्खे झाडच माझ्याकडे आहे.....

गोड मानुन घ्या आता.. !!!
😛😜😝😀😛😀😝😄

पालकांनी वाचावा असा नाना पाटेकर यांचा वास्तववादी लेख about Rat race

पालकांनी वाचावा असा नाना पाटेकर यांचा वास्तववादी लेख -

एक पिढी शिक्षण घेऊन 
गाढव बनली आणि आता
 नवी पिढी शिक्षण घेताना 
रेसचा घोडा बनत आहे. 

परीक्षेत १००% पाहिजेत, 
कराटे क्लासमध्ये Black 
बेल्ट मिळवायचा आहे. 
त्यानंतर Dance क्लास 
attend करायचा. 
भगवतगीता स्पर्धेत जायचं 
आहे. श्लोकांचा अर्थ कळला 
नाही तरी ते तोंडपाठ 
करायचेच. 
कारण first prize मिळालंच
 पाहिजे !! 
मग drawing competition असते. 
तिथून बाहेर निघाला की 
चालला तबला वाजवायला...
संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून
 देणाऱ्या Multi -National
 School आल्या. पण 
Albert हा Einstein 
बनण्यासाठी शाळेत गेला 
नव्हता. 
एक अमिताभ बनला तर 
हजारो acting school 
उभ्या राहिल्या. 
पण अमिताभ अभिनेता 
बनण्यासाठी कोणत्याही 
School मध्ये गेला नव्हता. 
आता लवकरच मोदी तयार
 करणाऱ्या शाळा उभ्या 
राहतील. आणि पालक 
लाखो रुपये फी भरून 
त्यात मुलांना पाठवतील. 
आज मुलाच्या शिक्षणासाठी 
जेवढा खर्च एका वर्षाला होतो,
 तितके रुपये त्याच्या 
पालकांना संपूर्ण शिक्षण 
घेण्यासाठी सुद्धा लागले 
नाहीत. 

आता शाळा सुरु केल्या 
आहेत investors नी.
 मागणी तसा पुरवठा ह्या 
तत्त्वावर. पालकांना 
आपल्या मुला-मुलीला 
रेसचा घोडा बनवायचं आहे, 
ही मागणी पाहून जास्तीत 
जास्त अभ्यास मुलांच्या 
डोक्यात कोंबायला सुरुवात 
केली. दप्तराचं आणि
 पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं 
ओझं वाहणारी मुले म्हणजे 
चालती बोलती प्रेते बनत 
चालली आहेत. 
जरा शुद्धीवर आली की 
"what is square of 12?" असं विचारून त्यांचं बालपण 
चिरडून टाकतात. 

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक 
प्रश्न विचारला होता-" 
तुमच्यापैकी किती जण 
घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात 
वर केला नाही. 
कारण आता मुले AC मध्ये 
जन्म घेतात, AC मध्ये
 वाढतात. चिप्स खातात, 
soft ड्रिंक पितात आणि 
mobile वर game 
खेळत बसतात.
 ऊन, पाऊस, वारा 
ह्याच्याशी संबंध येत नाही. 
पडणं-लागणं, खेळात हरणे 
माहीतच नाही. 
School bus आली नाही 
तर शाळेपर्यंत चालत 
जाण्याची ताकद मुलांमध्ये 
नाही. 
वय वर्ष ६ पार होत नाही तर
 डोळ्याला चष्मा लागतो. 
हात पायांच्या एक तर 
काड्या होतात नाहीतर 
लठ्ठपणा वाढतो. 
कारण शारीरिक कष्ट संपले 
आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein 
मिसळलेले पदार्थ खाणे 
सुरु झाले. ह्या 
ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
 शिरून जास्त काळ टिकतात 
आणि पोटातील पोषके
 शोषून घेतात. मुलांची
 hormonal आणि 
जैविक वाढ रोखतात. 
ज्यामुळे मुले दुबळी होत 
जातात. हे घटक 
पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. 
म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक 
रुग्ण असलेला देश बनणार 
आहे. सोबत इतरही 
विकार येत आहेत. 

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, 
बाजरी, सुका मेवा आणि 
फळे ह्यात घातक ingredients नसतात. 
लापशी, सातू, शिरा, पोहे 
किंवा अंड्याचे घरी बनवलेले
 पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. 
ते मिळत नसल्यामुळे 
मुलांची शारीरिक वाढ 
नीट होत नाही. प्रतिकार 
क्षमता संपते. मग 
vitamins , DHA , minerals देणारे product
 विकत आणून ते खायला 
देतात. वास्तविक, शरीर हा 
जगातील सर्वात मोठा 
कारखाना आहे. ह्याच 
शरीराला योग्य आहार, कष्ट 
मिळाले तर कुठेही तयार न
 होऊ शकणारं रक्त 
तयार होतं. साध्या भाज्या, 
अस्सल भारतीय जेवण 
मिळालं की शरीराची 
यंत्रणा स्वतः काम करते.
 म्हणून ताज्या भाज्या, 
भाकरी खाणारी आणि 
मिनरल्स, calcium , 
proteins माहीत नसलेली
 माणसे १०० वर्षे जगली
 आणि हे माहीत झालेली
 माणसे फक्त ६० वर्षे 
जगतात…तेही अनेक रोग 
सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती 
आणि दर्जेदार वाचन न 
केल्यामुळे मुलांना मानसिक
 कमतरता जाणवते. 
संघर्ष माहीत नसतो 
आणि team work 
कळत नाही. मित्र फक्त
 WhatsApp , face बुक 
वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. 
सुख-दुःखाची 
देवाण-घेवाण नाही 
आणि मित्राचा-मैत्रिणीचा
 मानसिक आधार नाही. 
दिलखुलास हसणे आणि 
ओक्साबोक्शी रडणे 
मानसिक आरोग्यासाठी 
चांगले असते. ह्या दोन्ही 
क्रिया मुलांना करता येत 
नाहीत. आपोआपच, जरा
 मनाविरुद्ध घडलं की 
लहान मुले-मुली आत्महत्या
 करतात. बरीच एकुलती 
एक मुले दुसर्याशी जमवून
 घेण्याची सवय नसल्यामुळे 
पुढे लग्न झाल्यावर 
वर्षभरात घटस्फोट घेतात. 
ज्या मुलांना बहीण नसते, 
चांगली मैत्रीण नसते 
त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा
 दृष्टिकोन संकुचित बनतो. 
ह्या उणिवांचा शिक्षणात 
विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत 
सर्वांगीण नाही हे शिक्षण 
तज्ज्ञ सांगत होते तोवर 
शिक्षणाचा धंदा सुरु झाला. 
मोठे उद्योजक, पुढार्यांनी
 शाळांमधून गुंतवणूक 
करून शिक्षण संकल्पनेला 
धूळ चारली. 
एखादी स्त्री गरोदर 
राहिली तर जन्माला 
येणाऱ्या जीवाच्या 
admission ची तयारी 
सुरु होते. 
कृष्णाला जन्मण्याआधी 
मारायची तयारी मामाने
 केली होती. 
आता मुल जन्माला 
येण्याआधी त्याला रेसचा 
घोडा बनवायची तयारी 
सुरु होते. आता मुलाने 
बोलायला सुरुवात केली
 की थेट 
E =MC square
 म्हणायचं बाकी राहिलं 
आहे.

अशी मुले सर्व formula
 पटापट म्हणून दाखवतील 
पण स्वतःचा formula 
कधीही शोधू शकणार नाहीत.
 
guitar शिकतील पण 
स्वतःची संगीत रचना करू 
शकणार नाहीत. 
लता मंगेशकर, 
सचिन तेंडूलकर, 
मेरी कोम ह्यांचं 
अनुकरण अचूक करतील. 
पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण
 करायला शिकवलं जातं.
 जगायची कला, 
गीत-संगीतातील आनंद, 
निसर्ग संपदेची भव्यता, 
नव्या संकल्पनांची निर्मिती, 
जुन्या विचारांचा आधार, 
साहित्य ह्याला बाजारू 
किंमत नसल्यामुळे फक्त 
जे विकलं जातं तेच ज्ञान
 मुलांना मिळतंय, त्यात 
ते पारंगत होत आहेत. 
काही जणांना campus 
मध्ये दर महिना 
४ लाखांपेक्षा जास्त 
पगार असणारी नोकरी 
मिळतेय....पण त्यात 
देशाचं नाही, 
भांडवलदारांच हित 
साधला जातंय. पुढची 
पिढी मोठी पदवी मिळवेल 
पण न स्वतः जगण्याचा 
आनंद लुटू शकतील, 
न दुसर्याला जगण्याची 
मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून
 जपानमध्ये शाळेत 
AC लावत नाहीत. 
तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा
 practical वर भर देतात.
 वृक्ष-वेली स्वतःच अन्न 
स्वतः तयार करतात त्या 
प्रक्रियेला काय म्हणतात?...
असे प्रश्न विद्यार्थ्यांना न 
विचारता शाळेत व बाहेर 
भाजी लावायला शिकवतात. 
त्या रोपांची-वेलींची 
जोपासना करायला 
लावतात.
 "निप्पोन technology " ने 
केलेल्या तपासणीत म्हटलं 
आहे की शाळेच्या 
आवारातील वेलींमुळे 
तापमान चार अंश कमी झालं आहे. 
आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली 
आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते.
 तिथे लहान मुलांची बोटे 
नाजूक असतात हे 
लक्षात घेऊन दुसरीपर्यंत 
लेखन करू देत नाहीत.
 पाचवीपर्यंत practical 
चालतं आणि त्यानंतर 
विद्यार्थी बँक कर्मचारी 
बनेल की हवाई सेविका, 
प्रशासन सांभाळेल की 
कुशल कामगार होईल 
ह्याची सतत तपासणी होते.
 दहावीनंतर फक्त त्याला 
आवडणाऱ्या क्षेत्राचं 
प्रशिक्षण देतात. सगळे 
एकदम science मध्ये
 भरत नाहीत. 
अनावश्यक विषय शिकवत 
नाहीत. 
चीन हा cycle प्रेमी देश 
४ वर्षाच्या मुलांना 
cycle चालवण्याचं 
शिक्षण देतो. 
त्यानंतर theory कमी 
आणि प्रत्यक्ष कृती 
शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश 
चालवणार ह्याचा विचार
 Netherlands सारखा 
देशही करतो. 
एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या 
विषयांचा मारा करत नाहीत. 
चारी दिशांनी अनेक विषय
 आणि क्लासचा मारा 
सोसण्याचे काम भारतीय 
विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं? 
रवींद्रनाथ टागोर काय 
म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन"
 शाळा झाडांखाली भरत असे.
 पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
 एकदा टागोर झाडाखाली 
बसले होते. चार विद्यार्थी 
त्यांच्या समोर पुस्तकात 
डोक खुपसून बसली होती. 
आणि उरलेली बरीच मुले 
खेळत-बागडत होती. 
कोणी झाडावर चढला होता, 
कोणी फुलांचा सुगंध घेत
 फिरत होता.
 तेवढ्यात एक पालक 
तिथे आले.
 पाहतात तर काय...गुरुदेव
 शांतपणे बसले होते 
आणि फक्त चार मुले 
पुस्तकात डोके खुपसून
 बसली होती व इतर मुले 
हसण्यात-नाचण्यात रमली 
होती. 
सुटा-बुटातील पालक 
महाशय टागोरांना म्हणाले- 
"या नाचणाऱ्या-बागडणार्या
 मुलांच्या भवितव्याची 
तुम्हाला चिंता वाटत 
नाही का?" 
टागोर म्हणाले- 
"चिंता वाटते, पण 
नाचणाऱ्या-बागडणार्या 
मुलांची नाही तर 
पुस्तकात तोंड खुपसून 
बसलेल्या मुलांची. 
ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या
 माणसांसारखी वागत 
आहेत. ही मुले लहान वयात
 प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर
 मीसुद्धा अजून झालो नाही. 
खरं तर मलाही झाडावर 
चढावं असं वाटतं. 
पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. 
भरपूर खेळावंसं वाटतं. 
पण माझं शरीर आता 
साथ देत नाही. "
टागोर जगण्यासाठी 
शिकवत होते. आता 
शिकण्यासाठी जगावे लागते. 
जास्त ज्ञान, जास्त 
कला घेऊन मुले धावत 
असतात. 

आणि पालक त्यांच्यावर 
पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते 
आणि जगायचं राहून जातं !!

--  Nana Patekar. 

(इतरांशी share करायला विसरू नका. )