एका व्यक्तीने श्री स्वामीं ना विचारले,
उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला?
श्री स्वामीं नी शांतपणे सांगितले -
मरणाच्या "एक दिवस"अगाेदर !!
व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो.
श्री स्वामीं हसून म्हणाले "जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज"
आणि
जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून सुरवात कर.........!!
II *श्री स्वामीं समर्थ* II
🙏🌹 *शुभ सकाळ*🌹🙏
No comments:
Post a Comment