Marathi facts and figures...पावसाळा संपल्याचे खात्रीशीर लक्षण

पावसाळा संपल्याचे खात्रीशीर लक्षण म्हणजे घरातले फुगलेले लाकडी दरवाजे धक्का न मारता उघड-बंद व्हायला लागणे...!!!

बाकी, वेधशाळेचे अंदाज वगैरे सगळ्या अंधश्रद्धा / अफवा मानायला हरकत नाही...

No comments:

Post a Comment